Sunday 30 November 2014

नसीब के आगे कीसीकी चल नहीं सकती.....

जिंदगी की सच्चाई कभी बदल नहीं सकती
नसीब के आगे कीसीकी चल नहीं सकती
लाख गुरूर करे वो समंदर भी खुद पर
प्यास उससे कीसी की बुझ नहीं सकती.

सीयासतो में सीटे कीसीकी टीक नही सकती
ये राजनीति है, कीसीकी हो नही सकती
बडी तवज्जो से पढा था ऊस दीन जो अखबार
आज उसकी खबरें फीर से बिक नही सकती.

माजी की गलतीयाँ कभी मीट नही सकती
तसव्वूर मे जिंदगी कट नही सकती
रास्ते जहाँ लेजाए वहा चलते रहना सीखो
यु रूकनेसे मंजिल मील नही सकती.

वक्त की ये रफ्तार कभी रूक नही सकती
बढती उम्र से क्या डरना, वो थम नहीं सकती
ईस जवानी में थोड़ा सा जी लेते है यारों
ये जिंदगी दोबारा मील नहीं सकती.

अकड और ईबादत एक हो नही सकती
लाख पैसों से मन्नत पुरी हो नही सकती
सजदे मे झुकना है तो दील से झुकों
यु खुदा की रहमत तुम पे हो नही सकती.

- अनामिका

तवज्जो= ध्यान
माजी= अतिथ
तसव्वुर = कल्पना

Saturday 22 November 2014

एका घरी असते एक सुंदर परी
दीसायला नाजुक आणि रंगाने गोरी.

आठ वर्षांची बाहुली ती खूपच गोड
तीच्या गोडीची असते सगळ्यांनाच ओढ.

ताप येऊन जेव्हा ती पडते आजारी
निराश होतात आई-बाबा, आणि सोबतच शेजारी.

परी सोबत खेळतात माऊ आणि बोका
सोबतच शेजारचे चंदू काका.

चंदू काका असतो जेव्हा एकटाच घरी
परीला नेण्यास तो येतो तीच्या दारी.

परी साठी आणतो तो नवनवा खाऊ
बाबांसाठी असतो तो सख्यासारखा भाऊ.

चंदू काका एकदा तीला घरी झेऊन जातो
Bed वर बसऊन तीला, दार लाऊन घेतो.

परी गेली चंदूकडे, बाबा जेव्हा ऐकतात
घरच्यासारखा माणूस म्हणून ते ही बिंदास होतात.

काका म्हणून चंदूकडे खेळायला येते ती निरागस
कडी लावताच चंदू मधला जागा होतो राक्षस.

काही न कळून अचानक ती होते कावरीबावरी
हात पाय झटकून म्हणते, मला जाउदे काका घरी.

तोंड दाबताच परीचा आवाज घुमायचा थांबतो
काका सारख्या पवित्र नात्यातला, अर्थ ही कुठेतरी हरवतो.

परीला परत नेण्यास जेव्हा दार ठोठावते आई
दार उघडून चंदू म्हणतो, घेऊन जा तीला ताई.

घरी जाताच परीचं, बोलणं कमी होतं
नेमकं काय झालं हे तीलाही कळलेलं नसतं.

नेहमीपेक्षा बाबांना ती हरवल्या सारखी भासते
Homework केला नसेल हो तीने, म्हणून आई ही मग हसते.

आपल्यापैकी कीत्येकांकडे अशीच असते परी
लाड जीचे करत असतात नातेवाईक आणि शेजारी.

आपल्या प्रत्येक शेजार्यात अमानूषपण नसतं
पण दाराआड घडणारं आपल्यालाही माहीत नसतं.

आपल्या नाजूक परीला आपण जिवापाड जपतो
त्याच परीची हेळसांड एक राक्षस करू शकतो.

अश्या राक्षसांपासून आपण सतर्क रहायला हवं
विश्वास ठेवण्याआधी त्यांना परखून बघायला हवं.

- अनामिका

Friday 14 November 2014

भलेही दुनीयेच्या नजरेत आपल्यात काही खास नाय.


जिन्दगी की कश्मकश मे क्यु ना थोड़ा जीया जाए.......

जिन्दगी की कश्मकश मे क्यु ना थोड़ा जीया जाए
दुख की इन कम्बलो को, मीलके आज सीया जाए।

टुटे हुए रीश्तो पे क्यु ना थोड़ा रोया जाए
प्यार का एक बीज उनमे, मीलके आज बोया जाए।

बचपन की उन यादों मे क्यु ना थोड़ा खोया जाए
आखोसे छलकते आसुओं को, बारिश मे आज भीगोया जाए।

अपनेपन के जाल में क्यु ना दुश्मनो को फसाया जाए
पुरानी नफरते भुलाकर, उनको भी आज हसाया जाए।

पचतावे की आग मे क्यु ना थोड़ा नहाया जाए
अहंकार और घमंड को, मीलके आज बहाया जाए।

एक कतरा जिंदगी का क्यु ना थोड़ा पीया जाए
जिंदगी की कश्मकश मे, मीलके आज जीया जाए।

- अनामिका

Wednesday 12 November 2014

'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.

            प्रेमात सालं असंच असतं. 'तीचं' 'त्याच्यावर'
जीवापाड प्रेम असतं, पण तीच्यावर
जीव ओतणारा 'दुसराच'
कोणीतरी असतो. ती त्याच्या
I  LOVE YOU च्या reply साठी तासनतास वाट बघते, पण
तीच्या एका Hii च्या sms साठी दुसराच
कोणीतरी झुरत असतो. तीला फोन
करायला त्याच्याकडे अजिबात वेळ नसतो, पण तीचा फक्त एक
आवाज
ऐकण्यासाठी कोणीतरी दुसराच
तरफडत असतो. तीने दीलेल्या Gift ला 'तो'
Thanku ही म्हणत नाही, पण
तीच्या एका साध्या Birthday wish वर 'दुसरच'
कोणीतरी गहीवरून येतं.
             प्रेमाचा साला हा भलताच लोचा असतो. 'तो', 'ती'
आणि 'तो दुसरा'. या love story मध्ये 'तो' आणि 'ती' हे
hero heroine. आणि 'तो दुसरा' मात्र Side hero.
'तो दुसरा' कोणीतरी बिचारा प्रेमवेडा.
'ती' आपली होणार नाही हे
माहीत असुनही तीच्यावर
जीव ओतणारा. शब्दांमध्ये
मैत्री आणि डोळ्यांमध्ये प्रेम लपवणारा. ओठांवर
शांतता आणि मनात
तीची काळजी वाटून घेणारा.
तीच्या साठी तो फक्त मीत्र, पण
तीला तो आपलं जीवन मानणारा.
           ईकडे 'तो' आणि 'ती' ची मात्र
वेगळी Love Story. ती त्याच्यावर
जीवापाड प्रेम करणारी, तो मात्र
तीला वेळ न देणारा. ती त्याला आपलं आयुष्य
मानणारी, तो मात्र चारचौघात
तीला मैत्रीण म्हणून फीरवणारा.
ती लग्नाचं स्वप्न सजवणारी, तो मात्र साधं
वचन ही देण्यास धजणारा.
असे हे 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
          ईकडे ती त्याला भेटण्यासाठी तासनतास वाट बघते.
तो मात्र कामाचं कारण पुढे करून वारंवार तीला टाळतो.
एकदा त्याची वाट बघत असतांना 'तो' येत नाही,
पण तीला 'तो दुसराच' अचानक मीळतो. अचानक
तीला समोर बघून त्या दुसर्याचही भान हरवतं.
'तीच्या' आणि 'त्या दुसर्याच्या' गप्पा होतात.
गोष्टी होतात.
त्या दुसर्याशी बोलतांना अचानक
तीचे अश्रू ओघळतात.
तीला हसवण्यासाठी मग 'तो दुसराच' खटाटोप
करतो. कशीबशी ती हसते.
तो दुसराही भानावर येतो.
तीलाही त्या दुसर्याशी बोलून बरं
वाटतं. 'त्यानेही' कधी ईतक्या प्रेमाने
तीचे अश्रू पुसले नसतात, जीतकं 'तो दुसराच'
नकळत पुसून चाल्ला जातो.
       काही दिवसांनी 'तो' अचानक
कामासाठी बाहेरगावी निघून जातो.
तीने त्याला फोन करताच, जातांना तुला सांगून जायला वेळच
मीळाला नसल्याचं कारण पूढे करतो.
ती जरा चिडताच सध्या कामात आहे म्हणून फोन कट करतो.
मग अचानक 'त्या दुसर्याचा' फोन तीला येतो.
तीचा mood आता कसा आहे अशी विचारपुस
'तो दुसरा' करतो. आता ती मात्र रडायचं टाळते.
तीच्या प्रेमाची 'त्याची'
लायकीच नाही म्हणून 'त्या दुसर्याला' सांगते.
मी माझा वेळ, feelings, प्रेम हे एका मूर्ख माणसावर
वाया घालवल्याचा पश्चाताप त्या 'दुसर्याजवळ' करते.
तो दुसरा तीला शांत करतो. प्रेमात चालतच असतं
अशी समजूत तीची काढतो.
ती मात्र 'त्याला' कायमचं विसरायचं ठरवते. ईकडे 'तो दुसरा'
एक मित्राच्या नात्याने रोज
तीची काळजी घेतो.
तीचा mood खराब असल्यास
तीला हसवण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत जे 'तो'
नाही करू शकला, 'हा दुसराच' करून जातो.
आता तीलाही विचार पडायला लागतो. प्रेमासारखं
प्रेम हरलं पण मैत्री जींकल्याचं आश्चर्य
वाटायला लागतं. हे ती 'त्या दुसर्यापूढे' हसतहसत बोलून
देते.या वेळेस 'तो दुसरा' मात्र शांत न
राहता तीला मनातली हकीकत
सांगून देतो. आयुष्यभर काळजी करण्याचं आश्वासन
तीला देतो. ती म्हणेल तेव्हा लग्न करण्याचं
वचन तीला देतो.तीही आनंदाने
भारावून जाते. तीला जवळ घेऊन 'तो दुसरा' तीचे
अश्रू पुसतो. मी असल्यावर आता रडायचं
नाही म्हणून तीला हसत रागावतो.
       ईकडे काही दिवसात 'तो' परत येतो. 'तीला'
आणि 'त्या दुसर्याला' सोबत बघून तीच्यावर खवळतो.
धोका देतांना लाज
कशी नाही वाटली म्हणून
तीला जाब विचारतो. ती मात्र फक्त हसते. एक
शब्द ही न बोलता तीथून निघून जाते.
दिवसामागून दिवसं जातात. 'तो' ईकडे कामात Busy होतो. कळत-नकळत
त्याचा राग वाढलेला असतो. चिडचिड वाढलेली असते. आयुष्य
उदास वाटायला लागतं. पण त्याचं कारण मात्र
अजूनही कळलेलं नसतं.
काहीतरी हरवल्याची चूणचूण
त्याला भासते. नकळतच तीची आठवण येते.
अलगद डोळे पाणावतात. आयुष्यातून दुसरं
कोणी नाही तर तीच
हरवल्याची जाणीव होते. पण आता वेळ निघून
गेलेली असते. त्याच्याकडे फक्त पश्चाताप उरलेला असतो.

- अनामिका

 LIKE MY FB PAGE
 https://m.facebook.com/profile.php?id=1500709300183536

Monday 10 November 2014

आनंद महत्वाचा की समाधान????

आनंद आणि समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे नाणं हवेत फेकल्यावर कुठलीतरी एकच बाजू जींकते, त्याप्रमाणे एकदा निर्णय घेतल्यावर एकतर समाधान मीळतं कींवा आनंद मीळतो.
                         माणसाच्या गरजा खूप क्षुल्लक आणि साध्या आहेत. ज्या पूर्ण करून तो समाधानी राहू शकतो. पण आनंद? त्याचं काय? मग आनंदी राहण्याच्या नादात, माणसाच्या गरजा वाढतात. श्रम वाढतात. सुरुवात होते ती आपल्या आई-वडीलांपासून. प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांनी खूप शीकावं, उच्च शिक्षण घ्यावं, मोठ्या पगाराची नौकरी करावी. आणि असं वाटून घेण्यात काही चूकीचही नाही आहे.
                         मग हे पालकांचे so called मोठे स्वप्न साकार करण्याच्या नादात चालू होते स्पर्धा. खूप अभ्यास करून घेणं, परिक्षेत चांगले गूण
मीळवण्यासाठी मुलांना सतत pressurised करणं यामागचा हेतू जरी चांगला असला, तरी चूकीचं आहे ते आपल्या ईच्छा,
आपली स्वप्नही बळजबरीने दुसर्यांवर थोपणं.13-14 वर्षांच्या मुलांमध्ये
तीतकी maturity पण नसते. या वयामध्ये आई-वडील जो मार्ग दाखवतील
तीकडेच मुलं जातात पण problem तेव्हा येतो,
म जेव्हा ही मुलं हळूहळू kids पासुन teenager
आणि teenager पासुन adult होत जातात. जेव्हा त्यांच्यात स्वतंत्र विचार
करण्याची क्षमता येते. त्यांना त्यांच्या आवडीनिवडी कळू लागतात.
मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे, नेहमी चांगल्या मार्कांनी पास होतो; याचा अर्थ असा नाही की त्याला Doctor कींवा Engineer च व्हायचं असतं.
कींबहूना Doctor आणि Engineer च्या पलीकडे ही भरपूर career options असतात.
                 भरपूर मुलं आई-वडीलांच्या इच्छेसाठी,
त्यांच्या स्वप्नांसाठी आपल्या विचारांना मनातच मारून टाकतात. आणि जीकडे आयुष्य नेईल तसं जगत असतात. कारण असं केल्यामुळे त्यांच्या आई-वडीलांच्या चेहर्यावर एक विलक्षण असा आनंद झळकत असतो. आणि पर्यायाने आई- वडीलांना आनंदी बघून
मुलंही आनंदी असतात. असं करून आनंद तर मीळतो, पैसे ही भरपूर
मीळतात. पण "समाधान"? त्याचं काय? ते तर कधीच हरवलं असतं!!! अश्याच अनेक समस्या आयुष्यात पूढेही येत असतात.
                           माणूस जर समाधानी नसेल, तर आयुष्यातील
तणाव वाढत जातो. तणाव वाढत गल्याने माणसाच्या सवयी बदलत जातात. पर्यायाने Depression, दारू व्यसन यांच्या आहारी माणूस जायला लागतो.
                    कधी विचार करून बघा, आपण आयुष्यात दोन पैसे
कमी कमवले तर? multinational company मध्ये काम न करता मनाला आवडेल तसं छोट्या पगाराचं काम केलं तर? तर? बिघडेल का काही? हरवेल का काही? आज आपल्याला आपल्या जीवाचाच भरवसा नाही आहे. कधी काय होईल? कधी प्राणाला मुकावं लागेल? कधी आयुष्य गमवावं लागेल? हे कोणालाच माहित नाही. मग असं असतांना,
आपण थोडं मनापासुन जगायचं ठरवलं तर? दुसर्याला मीळालेलं यश बघून त्याचा हेवा न करता, त्याच्या आनंदात
आनंदी व्हायचं ठरवलं तर? आपापसातले मतभेद वीसरून एक नवीन सुरुवात
करायची ठरवली तर?
                        मीत्रांनो आयुष्य खूप छोटं आहे. जीवंतपणे
मरण्यापेक्षा, थोडं जगून बघा. कधी कोणावर मनापासुन प्रेम करून बघा. प्रेमात धोका मीळाला असेल तल त्याला माफ करून बघा.कधी कोणाशी भांडण झालं असेल तर त्या भांडणाचा शेवट करून नवीन सुरुवात करून बघा.
पश्चात्तापाच्या आगेत जळून झालं असेल तल स्वतःला एक chance देऊन
बघा. थोडं जगून बघा. "आनंदी"राहण्याची मजा लुटून
झालीच तर "समाधानाची"गोडी चाखून
बघा.

- अनामिका

'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.

प्रेमात सालं असंच असतं. 'तीचं' 'त्याच्यावर'
जीवापाड प्रेम असतं, पण तीच्यावर
जीव ओतणारा 'दुसराच'
कोणीतरी असतो. ती त्याच्या
I  LOVE YOU च्या reply साठी तासनतास वाट बघते, पण
तीच्या एका Hii च्या sms साठी दुसराच
कोणीतरी झुरत असतो. तीला फोन
करायला त्याच्याकडे अजिबात वेळ नसतो, पण तीचा फक्त एक
आवाज
ऐकण्यासाठी कोणीतरी दुसराच
तरफडत असतो. तीने दीलेल्या Gift ला 'तो'
Thanku ही म्हणत नाही, पण
तीच्या एका साध्या Birthday wish वर 'दुसरच'
कोणीतरी गहीवरून येतं.
             प्रेमाचा साला हा भलताच लोचा असतो. 'तो', 'ती'
आणि 'तो दुसरा'. या love story मध्ये 'तो' आणि 'ती' हे
hero heroine. आणि 'तो दुसरा' मात्र Side hero.
'तो दुसरा' कोणीतरी बिचारा प्रेमवेडा.
'ती' आपली होणार नाही हे
माहीत असुनही तीच्यावर
जीव ओतणारा. शब्दांमध्ये
मैत्री आणि डोळ्यांमध्ये प्रेम लपवणारा. ओठांवर
शांतता आणि मनात
तीची काळजी वाटून घेणारा.
तीच्या साठी तो फक्त मीत्र, पण
तीला तो आपलं जीवन मानणारा.
           ईकडे 'तो' आणि 'ती' ची मात्र
वेगळी Love Story. ती त्याच्यावर
जीवापाड प्रेम करणारी, तो मात्र
तीला वेळ न देणारा. ती त्याला आपलं आयुष्य
मानणारी, तो मात्र चारचौघात
तीला मैत्रीण म्हणून फीरवणारा.
ती लग्नाचं स्वप्न सजवणारी, तो मात्र साधं
वचन ही देण्यास धजणारा.
असे हे 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
          ईकडे ती त्याला भेटण्यासाठी तासनतास वाट बघते.
तो मात्र कामाचं कारण पुढे करून वारंवार तीला टाळतो.
एकदा त्याची वाट बघत असतांना 'तो' येत नाही,
पण तीला 'तो दुसराच' अचानक मीळतो. अचानक
तीला समोर बघून त्या दुसर्याचही भान हरवतं.
'तीच्या' आणि 'त्या दुसर्याच्या' गप्पा होतात.
गोष्टी होतात.
त्या दुसर्याशी बोलतांना अचानक
तीचे अश्रू ओघळतात.
तीला हसवण्यासाठी मग 'तो दुसराच' खटाटोप
करतो. कशीबशी ती हसते.
तो दुसराही भानावर येतो.
तीलाही त्या दुसर्याशी बोलून बरं
वाटतं. 'त्यानेही' कधी ईतक्या प्रेमाने
तीचे अश्रू पुसले नसतात, जीतकं 'तो दुसराच'
नकळत पुसून चाल्ला जातो.
       काही दिवसांनी 'तो' अचानक
कामासाठी बाहेरगावी निघून जातो.
तीने त्याला फोन करताच, जातांना तुला सांगून जायला वेळच
मीळाला नसल्याचं कारण पूढे करतो.
ती जरा चिडताच सध्या कामात आहे म्हणून फोन कट करतो.
मग अचानक 'त्या दुसर्याचा' फोन तीला येतो.
तीचा mood आता कसा आहे अशी विचारपुस
'तो दुसरा' करतो. आता ती मात्र रडायचं टाळते.
तीच्या प्रेमाची 'त्याची'
लायकीच नाही म्हणून 'त्या दुसर्याला' सांगते.
मी माझा वेळ, feelings, प्रेम हे एका मूर्ख माणसावर
वाया घालवल्याचा पश्चाताप त्या 'दुसर्याजवळ' करते.
तो दुसरा तीला शांत करतो. प्रेमात चालतच असतं
अशी समजूत तीची काढतो.
ती मात्र 'त्याला' कायमचं विसरायचं ठरवते. ईकडे 'तो दुसरा'
एक मित्राच्या नात्याने रोज
तीची काळजी घेतो.
तीचा mood खराब असल्यास
तीला हसवण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत जे 'तो'
नाही करू शकला, 'हा दुसराच' करून जातो.
आता तीलाही विचार पडायला लागतो. प्रेमासारखं
प्रेम हरलं पण मैत्री जींकल्याचं आश्चर्य
वाटायला लागतं. हे ती 'त्या दुसर्यापूढे' हसतहसत बोलून
देते.या वेळेस 'तो दुसरा' मात्र शांत न
राहता तीला मनातली हकीकत
सांगून देतो. आयुष्यभर काळजी करण्याचं आश्वासन
तीला देतो. ती म्हणेल तेव्हा लग्न करण्याचं
वचन तीला देतो.तीही आनंदाने
भारावून जाते. तीला जवळ घेऊन 'तो दुसरा' तीचे
अश्रू पुसतो. मी असल्यावर आता रडायचं
नाही म्हणून तीला हसत रागावतो.
       ईकडे काही दिवसात 'तो' परत येतो. 'तीला'
आणि 'त्या दुसर्याला' सोबत बघून तीच्यावर खवळतो.
धोका देतांना लाज
कशी नाही वाटली म्हणून
तीला जाब विचारतो. ती मात्र फक्त हसते. एक
शब्द ही न बोलता तीथून निघून जाते.
दिवसामागून दिवसं जातात. 'तो' ईकडे कामात Busy होतो. कळत-नकळत
त्याचा राग वाढलेला असतो. चिडचिड वाढलेली असते. आयुष्य
उदास वाटायला लागतं. पण त्याचं कारण मात्र
अजूनही कळलेलं नसतं.
काहीतरी हरवल्याची चूणचूण
त्याला भासते. नकळतच तीची आठवण येते.
अलगद डोळे पाणावतात. आयुष्यातून दुसरं
कोणी नाही तर तीच
हरवल्याची जाणीव होते. पण आता वेळ निघून
गेलेली असते. त्याच्याकडे फक्त पश्चाताप उरलेला असतो.

- अनामिका

Wednesday 5 November 2014

क्या करें जनाब ये मोहोब्बत का सुरूर हैं

क्या करें जनाब ये मोहोब्बत का सुरूर हैं
कमबख्त मेरे बस मे नहीं, ये दील तो मजबूर है।
मैखानो के जाम भी फीके पडने लगते हैं,
उन नशीली आखो मे नजाने क्या नूर है।

मन्नत है कीसीकी, या जन्नत की हूर है
बेशकीमती हैं वो, जैसे कोहिनूर है।
कीसको इल्जाम दे? आखिर किसका कसूर है?
आशिक है हम, माशूक तो मगरूर है।

हम वफाओ के शौकीन, उन पे हुस्न का गुरूर है
बेवफा के नाम से, वो सरेआम मशहूर हैं।
ईश्क और अश्क तो सीक्के के दो पहलू है,
ईश्कबाजी का आखिर यही दस्तूर है।

म्रुगजळ

काळोखात पसरलेलं तू लख्ख चांदण्यांचं वादळ
मी मात्र क्षितीजापल्याळ एकांतातलं म्रुगजळ

खंत

पापणी आड तुला कैद करून दूर झाला माझा एकांत
आसवांपरी तु ओघळून गेलास उरली बस हीच खंत

ऋणानुबंध

ऋणानुबंध हे जन्मांतरीचे म्हणून ही आपली ओळख
रेशीमगाठी या मनाच्या अश्याच  नाही जुळत

स्वप्नात

स्वप्नात माझ्या येऊन जेव्हा तु
मला धूंडाळतो
सुकलेल्या माझ्या गजरयाचा हा मोगरा ही गंधाळतो

प्रेमवेडे

भविष्याला गाफील राहून प्रेमात रंगले ते वेडे
बाजी शेवटी नशीब च का जींकतं? न उलगडले
आजवर हे कोडे


कीती गं हळवं

कीती गं हळवं हे तुझं माझं प्रेम
तु वार फुलांचा, मी तुझा न चूकलेला नेम

दूर असलो तरी

दूर असलो तरीही आपल्या शाईत स्पंदने
भासतात
दुनियादारीशी विरक्त, शब्दांना कुठे बंधने
असतात.

परत तुला बघून

आज परत तुला बघून उजाळा आला आठवणींना
एक हुंदका मी जपला, साथ मिळाली अश्रूंना.

- अनामिका

ढोंगी या जगामध्ये

ढोंगी या जगामध्ये त्याला कोणाचीच
खात्री नसते. ....
अबोल या लेखकाची फक्त
शब्दांशी मैत्री असते.
- अनामिका

नफरतों के बाजार में

नफरतों के बाजार में जीनेका अलग
ही मजा है....
लोग मुझे "रूलाना" नहीं छोडते.....
और मै "हसना" नहीं छोडती....

अनामिका

खामोश रेहने वालों की एक खासीयत
होती है....
कभी फुरसत मीले तो गौर से सूनीयेगा......
सन्नाटे को चीरती चीख सूनाई देगी.....

- अनामिका

अब तो चाहतो में सिर्फ दील टूटा करते हैं।

टूटकर चाहने वालों का सीलसीला अब नजर
नही आता......
अब तो चाहतो में सिर्फ दील टूटा करते हैं।
- अनामिका

विरहाचं विष

विरहाचं विष पिऊन ते हिमतीनं थुंकायचं असतं
प्रेमात मरण्यापेक्शा, स्वतःला जींकायचंअसतं.
- अनामिका

कौन केहेता है की सीर्फ मुर्दे को आग लगती है??

कौन केहेता है की सीर्फ मुर्दे को आग
लगती है..... मैंने अक्सर कुछ
जींदा लोगों को कीसीकी कामयाबी पे
जलते देखा है....
- अनामिका

बर्बादी का जश्न

मेरी कामयाबी को देखकर मेरे आबाद
रेहनेकी दुआ करते थे कभी..... आज
उन्हीको इस नाकामी मे
अपनी बर्बादी का जश्न मानते देखा है।
- अनामिका

मी

जालिम ही दुनीया म्हणे माझ्यामुळे त्रस्त असते
पण मनमौजी जगणारी मी, आपल्या धुंदीत मस्त असते.  

कायदे आणि वायदे म्हणे जगण्याची शिस्त असते
माझ्या मर्जीची मालकीण, मी बिनधास्त बेशिस्त असते.

नात्यांपूढे पैसा मोठा, हे पैसेवाल्यांचे वैशिष्ट्य असते
फकीर मी मज मागून बघा, माझी मैत्री एकदम स्वस्त असते.

त्या मालकीणीची मी मोलकरीण, पण मी ही करत कष्ट असते
नशीबात आलं तसं जगावं, शेवटी नशीबा नशीबा ची गोष्ट असते.

खोटे आश्वासन देणारे, राजकारण्यांचे राजकारण भ्रष्ट असते
मरूदे तीकडे जगाला, मी आपल्या स्वाभिमानाशी एकनिष्ठ असते.

"नजर" नही कभी "नजरिया" बदल के देखो.

हमेशा जरूरी नही की आखे
जो देखे और कान जो सुने वही सच हो.
जीस तरह एक आम ईनसान सोना और
पीतल मे पेहेचान नही कर सकता,
ठीक उसी तरह वो झूट और
गलतफहमी की पेहेचान
भी नही कर सकता. "नजर"
नही कभी "नजरिया" बदल के देखो.
- अनामिका
https://m.facebook.com/profile.php?id=1500709300183536

आनंद महत्वाचा की समाधान????

आनंद आणि समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे नाणं हवेत फेकल्यावर कुठलीतरी एकच बाजू जींकते, त्याप्रमाणे एकदा निर्णय घेतल्यावर एकतर समाधान मीळतं कींवा आनंद मीळतो.
                         माणसाच्या गरजा खूप क्षुल्लक आणि साध्या आहेत. ज्या पूर्ण करून तो समाधानी राहू शकतो. पण आनंद? त्याचं काय? मग आनंदी राहण्याच्या नादात, माणसाच्या गरजा वाढतात. श्रम वाढतात. सुरुवात होते ती आपल्या आई-वडीलांपासून. प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांनी खूप शीकावं, उच्च शिक्षण घ्यावं, मोठ्या पगाराची नौकरी करावी. आणि असं वाटून घेण्यात काही चूकीचही नाही आहे.
                         मग हे पालकांचे so called मोठे स्वप्न साकार करण्याच्या नादात चालू होते स्पर्धा. खूप अभ्यास करून घेणं, परिक्षेत चांगले गूण
मीळवण्यासाठी मुलांना सतत pressurised करणं यामागचा हेतू जरी चांगला असला, तरी चूकीचं आहे ते आपल्या ईच्छा,
आपली स्वप्नही बळजबरीने दुसर्यांवर थोपणं.13-14 वर्षांच्या मुलांमध्ये
तीतकी maturity पण नसते. या वयामध्ये आई-वडील जो मार्ग दाखवतील
तीकडेच मुलं जातात पण problem तेव्हा येतो,
म जेव्हा ही मुलं हळूहळू kids पासुन teenager
आणि teenager पासुन adult होत जातात. जेव्हा त्यांच्यात स्वतंत्र विचार
करण्याची क्षमता येते. त्यांना त्यांच्या आवडीनिवडी कळू लागतात.
मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे, नेहमी चांगल्या मार्कांनी पास होतो; याचा अर्थ असा नाही की त्याला Doctor कींवा Engineer च व्हायचं असतं.
कींबहूना Doctor आणि Engineer च्या पलीकडे ही भरपूर career options असतात.
                 भरपूर मुलं आई-वडीलांच्या इच्छेसाठी,
त्यांच्या स्वप्नांसाठी आपल्या विचारांना मनातच मारून टाकतात. आणि जीकडे आयुष्य नेईल तसं जगत असतात. कारण असं केल्यामुळे त्यांच्या आई-वडीलांच्या चेहर्यावर एक विलक्षण असा आनंद झळकत असतो. आणि पर्यायाने आई- वडीलांना आनंदी बघून
मुलंही आनंदी असतात. असं करून आनंद तर मीळतो, पैसे ही भरपूर
मीळतात. पण "समाधान"? त्याचं काय? ते तर कधीच हरवलं असतं!!! अश्याच अनेक समस्या आयुष्यात पूढेही येत असतात.
                           माणूस जर समाधानी नसेल, तर आयुष्यातील
तणाव वाढत जातो. तणाव वाढत गल्याने माणसाच्या सवयी बदलत जातात. पर्यायाने Depression, दारू व्यसन यांच्या आहारी माणूस जायला लागतो.
                    कधी विचार करून बघा, आपण आयुष्यात दोन पैसे
कमी कमवले तर? multinational company मध्ये काम न करता मनाला आवडेल तसं छोट्या पगाराचं काम केलं तर? तर? बिघडेल का काही? हरवेल का काही? आज आपल्याला आपल्या जीवाचाच भरवसा नाही आहे. कधी काय होईल? कधी प्राणाला मुकावं लागेल? कधी आयुष्य गमवावं लागेल? हे कोणालाच माहित नाही. मग असं असतांना,
आपण थोडं मनापासुन जगायचं ठरवलं तर? दुसर्याला मीळालेलं यश बघून त्याचा हेवा न करता, त्याच्या आनंदात
आनंदी व्हायचं ठरवलं तर? आपापसातले मतभेद वीसरून एक नवीन सुरुवात
करायची ठरवली तर?
                        मीत्रांनो आयुष्य खूप छोटं आहे. जीवंतपणे
मरण्यापेक्षा, थोडं जगून बघा. कधी कोणावर मनापासुन प्रेम करून बघा. प्रेमात धोका मीळाला असेल तल त्याला माफ करून बघा.कधी कोणाशी भांडण झालं असेल तर त्या भांडणाचा शेवट करून नवीन सुरुवात करून बघा.
पश्चात्तापाच्या आगेत जळून झालं असेल तल स्वतःला एक chance देऊन
बघा. थोडं जगून बघा. "आनंदी"राहण्याची मजा लुटून
झालीच तर "समाधानाची"गोडी चाखून
बघा.

- अनामिका